पोस्ट्स

*ज्योतिष्यशास्त्रानुसार भाग्यदायी वृक्ष*

*ज्योतिष्यशास्त्रानुसार भाग्यदायी वृक्ष* हिंदू धर्मामध्ये झाडाला देवता स्वरूप मानण्यात आले आहे. ज्योतिषानुसार काही झाडे असेही आहेत, ज्यांची निगा राखल्याने, पाणी दिल्याने आणि पूजा केल्याने सर्व समस्या दूर होऊ शकतात. हे वृक्ष तुमचा भाग्योदय करू शकतात.  *१. तुळस* ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी अशा घराला सोडून कधीही जात नाही. अशा घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी राहते. *२. पिंपळ* हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला पूजनीय मानण्यात आले आहे. या झाडाची पूजा केल्याने शनी दोषातून मुक्ती मिळते भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. *३. वड* याला वड किंवा वटवृक्ष असेही म्हणतात. या झाडाची पूजा केल्याने महिलांचे सौभाग्य अखंड राहते आणि अपत्याशी संबंधित सर्व दोष दूर होतात. *४. आवळा* या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूजा करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत नाही. *५. बिल्व* या झाडाची पाने आणि फळ महादेवाला अर्पण करावेत. या झाडाची पूजा केल्याने नोकरीत प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतात. *६. केळी* ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंध...

कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळं मिळतात...?

कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळं मिळतात...?  *तुळस* – *ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते, *लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही. त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते.*  *पिंपळ* – *हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे. याची *पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते, तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते.*  *कडू लिंबं* – *याची पूजा केल्याने *पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते. घरात सुख शांती कायम राहते.*    *वडाचे झाड* – *याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात. याची पूजा केल्याने *स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतानं संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे फारच पवित्र झाड आहे.*   *बेलाचे झाड* – *या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते. याची *पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते.*  *आवळा* – *या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि *पूजा करणार्‍यांना धन संबंधी अडचण कधीच येत आहे. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत.*  *अशोक* – *या झाडाची पूजा केल्...

🔯 *!!...महावृक्ष आणि दिशा...!!* 🔯

🔯 *!!...महावृक्ष आणि दिशा...!!* 🔯 वृक्षायुर्वेद ग्रंथात सूरपाल म्हणतात-  जे देवालय, मठ आणि घर हे सूर्यकिरण व वारायांपासून वंचित राहतील ते शुभ फल देणार नाहीत. सूरपाल म्हणतात, दहा पुत्रासमान असतो एक वृक्ष. कोणत्याही  वृक्षाची सावली घरावर पडू नये आणि सोनं देणारा जरी वृक्षअसेल तरी त्याची सावली मुख्य प्रवेशद्वारावर पडू नये. दरवाजाच्या अगदी समोर झाड येणं हा महादोष आहे, त्यामुळे द्वारवेध होतो, अनिष्ट फळं मिळतात. सर्वच प्राचीन ग्रंथकारांनी वड (न्यग्रोध), पिंपळ (अश्वत्थ), औदुंबर आणि पाकर (प्लक्ष) या चार महावृक्षांचा विशेष विचार केला आहे.... पूर्वेला वड, पश्चिमेला पिंपळ, उत्तरेला प्लक्षआणि दक्षिणेला औदुंबर शुभप्रद असतात. पण यापेक्षा वेगळ्या दिशेलाहे वृक्ष असतील तर?.. तर लक्षात ठेवा की, हे यज्ञीय वृक्ष आहेत. चुकीच्या दिशेत आलेला एक वृक्ष संपूर्ण प्लॉटमध्ये महादोष उत्पन्न करूशकतो. विपरीत दिशांना महावृक्ष असता मिळणारी फळे... *वड* - स्त्रीपिडा,राज्यकर्त्यापासून त्रास. *पिंपळ* - भय , अनारोग्य . *प्लक्ष* - पराभव , हानी ,  प्रगतीत खंड.  *उंबर* - नेत्र पिडा , धनहानी.   चुकीच्या...

गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग...

गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग... १. मधुमालती (Hiptage benghalensis) औषधी उपयोग: पानांचा वापर जखम, सूज, कुष्ठरोग, कफ, संधिवात यावर करतात. २. माका (Eclipta Alba) औषधी उपयोग: यकृताची सूज, कावीळ, मूळव्याध, सांधेदुखी व त्वचेचे जुनाट आजार यावर माका उपयुक्त. केसांच्या आरोग्यासाठी याचे तेल उपयुक्त. ३. बेल Aegle Marmelos औषधी उपयोग: बेलफळ अतिसार, आतड्यांचे विवकार यावर गुणकारी. पानांचा रस मधुमेहावर उपयुक्त. ४. दुर्वा (Cynodon Dactylon) बुद्धीवर्धक , शक्तीवर्धन , थडं गुणाच्या आहेत. दुर्वाच्या रसाने, लेपनाने त्वचेचा दाह कमी होतो. आम्लपित्तावरही दुर्वाचा रस उपयुक्त. डोळ्यांचे विकार, सर्दी-खोकला यावर गुणकारी. ५. बोर (Zizyphus Mauritiana) फळे, बिया, पाने, खोड हे सर्व भाग औषधी. कफ, पित्त, ताप, त्वचारोग, अतिसार यावर उपयुक्त. ६. धोतरा (Datura metel) त्वचारोग, डोळ्यांचे विकार, मूळव्याध, मूतखडा यावर गुणकारी ७. तुळस (Ocimum sanctum) सर्दी-खोकल्यासाठी पानांचा काढा गुणकारी. अपचन, ढेकर, पोटदुखी, कानदुखी यावरही पानांचा रस उपयुक्त. ८. आघाडा (Achyranthes aspera) मूळव्याध, पोटाचे ...

*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*

*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*   *मेष*=   खैर / आवळा/ रूई          *वृषभ*= औदुंबर/ जांभूळ/ खैर     *मिथून*=चंदन/ वेळू/ लिंब          *कर्क*=पिंपळ/नागचाफा/पळस            *सिंह*=रूई / वड/ पळस             *कन्या*=नारळ/ बेल/ जाई          *तुळ*=अर्जुन/ बेल/औदुंबर           *वृश्चिक*=खैर/ सौंदड/ बेल          *धनु* = फनस/ पिंपळ/ वेत              *मकर*= रूई / शमी/ वड           *कुंभ*=आंबा/ कळंब/ वड           *मीन*= कडुलिंब /मोह /चंदन /वड   *टीप* :- ज्या व्यक्तींना आज झाड लावायला शक्य नसेल त्यानी.... पुष्य नक्षत्रावर, सिद्धि योगावर, उत्तरा नक्षत्रावर,आषाढी एकादशी, गुरु पौर्णिमा,             भाद्रपद श्रावण मासारंभ    ...

*मधुमेह*

*मधुमेह* 1. वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे रोज सकाळी काही न खाता ७ ग्राम चूर्ण गाईच्या दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह बारा होतो. 2. जांभळाच्या बिया १० ग्राम आणि १ ग्राम अफू बारीक वाटून थोडे पाणी मिसळून बारीक गोळ्या तयार कराव्या. एक एक गोळी सकाळ संध्याकाळ पाण्याबारोर घेतल्याने एक महिन्यात मधुमेह बारा होतो. 3. मातीच्या भांड्यात विहिरीचे एक ग्लास पाणी भरून पळसाची ५ फुले टाकावी. सकाळी फुले कुचकारून शिळ्या तोंडाने ते पाणी प्यावे. दर आठवड्यात एक एक फुल तोडून प्रयोग केल्याने अतिशीघ्र आराम येतो. 4. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाच्या पानाचा रस घ्यावा.  यामुळे मधुमेह काबूत ठेवणे शक्य होते. 5. फणसाच्या पानांचा रस प्रत्येक दिवस सेवन करावा. 6. लिंबाच्या कोवळय़ा पानांचा रस सेवन केल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते. 7. डायबिटीस झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे. गवतावर उघड्या पायाने चालणे आदी गोष्टी केल्या तरीही मधुमेह नियंत्रणात राहतो. 8. दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून...

*रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या**रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा*

*रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या* *रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा* आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थकवा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी लक्षणे अ‍ॅनिमियाची आहेत. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता असते. अ‍ॅनिमियाच्या रुग्णामध्ये लोह तत्त्व, व्हिटॅमिन बी, फॉलिक अ‍ॅसिड कमी असते. यासाठी कोणते पदार्थ खाल्ल्यास रक्ताचे प्रमाण वाढते आणि अ‍ॅनिमिया दूर होतो, हे आपण जाणून घेवूयात.   *हे उपाय करा* * दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समप्रमाणात टाकून चहा तयार करून प्यावा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होईल. * सकाळी अंकुरित धान्याचे सेवन करावे. * शितोपलादी चूर्ण ५० ग्रॅम, अश्वगंधा चूर्ण ५० ग्रॅम, शतावरी चूर्ण १० ग्रॅम, सिद्धमकरध्वज ५ ग्रॅम, लोहभस्म १० ग्रॅम, अष्टवर्ग चूर्ण २५ ग्रॅम, मध ३०० ग्रॅम. हे सर्व चूर्ण एकत्र करून सकाळ-संध्याकाळ ५ ते १० ग्रॅम घ्यावे. त्यानंतर दुध प्यावे. * मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते...